Channel: भारतीय राज्यव्यवस्था
❇️ "धनगर आरक्षण" याचिका फेटाळली
👉आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
👉धनगर समाजाची मागणी आहे की "धनगर" आणि "धनगड" हे एकच आहेत
👉अनुच्छेद 342 नुसार 1950 मध्ये अनुसूचित जमातींची सूची तयार करण्यात आली होती त्यात 36 व्या क्रमांकावर "धनगड" जमात आहे
👉सुप्रीम कोर्ट ने ही याचिका खारीज केली आहे.
👉join - @polity4all
👉आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
👉धनगर समाजाची मागणी आहे की "धनगर" आणि "धनगड" हे एकच आहेत
👉अनुच्छेद 342 नुसार 1950 मध्ये अनुसूचित जमातींची सूची तयार करण्यात आली होती त्यात 36 व्या क्रमांकावर "धनगड" जमात आहे
👉सुप्रीम कोर्ट ने ही याचिका खारीज केली आहे.
👉join - @polity4all
कहते हैं दुनिया को बदलने के लिए सबसे
शक्तिशाली हथियार शिक्षा हैं|
लोगों को मूर्ख बनाने का सबसे
शक्तीशाली हथियार धर्म हैं!
-नेल्सन मंडेला
शक्तिशाली हथियार शिक्षा हैं|
लोगों को मूर्ख बनाने का सबसे
शक्तीशाली हथियार धर्म हैं!
-नेल्सन मंडेला
❇️ नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक!
👉न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
👉join - @polity4all
👉न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
👉join - @polity4all
📌राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल
✍ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.
✍1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना
✍2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.
✍21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर
💁🏻♂माहिती संकलन - सचिन सर
✍ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.
✍1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना
✍2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.
✍21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर
💁🏻♂माहिती संकलन - सचिन सर
❇️ लोकसभेच्या उमेदवारीमध्ये केरळच्या महिला अव्वल असून महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानी
👉join - @polity4all
👉join - @polity4all
❇️ ऐन मतदानाच्या दिवशी तक्रारीला वाव नको.आजच मतदार यादीत नाव तपासा!
👉नाव नसल्यास अर्ज करण्याची संधी 22 एप्रिल 2024 पर्यंत
👉Website Link-
https://voters.eci.gov.in
#Vote For Democracy🔥
👉join - @polity4all
👉नाव नसल्यास अर्ज करण्याची संधी 22 एप्रिल 2024 पर्यंत
👉Website Link-
https://voters.eci.gov.in
#Vote For Democracy🔥
👉join - @polity4all
#LokSabhaElection2024
👉आचारसंहिता कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतची काही महत्त्वाची तत्वे जाणून घेऊयात.
👉join - @polity4all
👉आचारसंहिता कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतची काही महत्त्वाची तत्वे जाणून घेऊयात.
👉join - @polity4all
✍️
अगोदर शिक्षण घ्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो!
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
अगोदर शिक्षण घ्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो!
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
❇️ निवडणुकीचे पावित्र्य टिकावे
👉सर्वोच्च न्यायालयाचे मत,सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव
"मतदारांचा विश्वास टिकवला गेला पाहिजे आणि त्याचे संरक्षणही व्हायला हवे.त्याचबरोबर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या एकात्मतेची खातरजमाही झाली पाहिजे."
-सर्वोच्च न्यायालय
👉join @polity4all
👉सर्वोच्च न्यायालयाचे मत,सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव
"मतदारांचा विश्वास टिकवला गेला पाहिजे आणि त्याचे संरक्षणही व्हायला हवे.त्याचबरोबर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या एकात्मतेची खातरजमाही झाली पाहिजे."
-सर्वोच्च न्यायालय
👉join @polity4all
निवडणुकीत वापरली जाणारी शाई
- न पुसणारी शाई
- यात जांभळा काळा रंग असतो
- कर्नाटक सरकारच्या म्हैसूर पेंट आणि वार्निश कंपनीद्वारे उत्पादित.
- सिल्व्हर नायट्रेट असते.
- सिल्व्हर नायट्रेट रंगहीन आहे परंतु अतिनील प्रकाश/सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर दृश्यमान होते.
- किमान 72 तास शाई काढणे कठीण आहे.
- 1951 च्या निवडणुकीपासून वापरले.
- लोक प्रतिनिधित्व अधिनियम RPA 1951 अंतर्गत अनिवार्य.
- 25 राष्ट्रांना देखील निर्यात केले जाते
👉join - @polity4all
- न पुसणारी शाई
- यात जांभळा काळा रंग असतो
- कर्नाटक सरकारच्या म्हैसूर पेंट आणि वार्निश कंपनीद्वारे उत्पादित.
- सिल्व्हर नायट्रेट असते.
- सिल्व्हर नायट्रेट रंगहीन आहे परंतु अतिनील प्रकाश/सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर दृश्यमान होते.
- किमान 72 तास शाई काढणे कठीण आहे.
- 1951 च्या निवडणुकीपासून वापरले.
- लोक प्रतिनिधित्व अधिनियम RPA 1951 अंतर्गत अनिवार्य.
- 25 राष्ट्रांना देखील निर्यात केले जाते
👉join - @polity4all
❇️ अमेरिकन नागरिकत्वात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर
👉पहिला क्रमांक मेक्सिकन्सचा; यूएस काँग्रेसची माहिती
👉join - @polity4all
👉पहिला क्रमांक मेक्सिकन्सचा; यूएस काँग्रेसची माहिती
👉join - @polity4all
आपले वडील त्यांच्या कामातून एक दिवस देखील सुट्टी घेत नाहीत मंग आपण तरी आपल्या अभ्यासात का खंड पडू द्यावा.
✍️नको त्या गोष्टीत वेळ घालवू नका.अभ्यासात
सातत्य ठेवा!
❤️❤️
✍️नको त्या गोष्टीत वेळ घालवू नका.अभ्यासात
सातत्य ठेवा!
❤️❤️
चालता बोलता #PolityFact
बाहेर कुठे ही असू द्या.महत्वाचे काय वाचायला मिळतंय का? याच्या च शोधात असतो आम्ही 🧐🤣
बाहेर कुठे ही असू द्या.महत्वाचे काय वाचायला मिळतंय का? याच्या च शोधात असतो आम्ही 🧐🤣
❇️ ज्या आकारात जाहिराती दिल्या,त्या आकारात माफीनामा दिला का?
👉सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला.
👉join - @polity4all
👉सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला.
👉join - @polity4all
❇️ घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते? घटनेची मूलभूत चौकट खरोखरच बदलली जाऊ शकते का?
👉केशवानंद भारती खटल्याच्या निकालाला आज (24 एप्रिल) 51 वर्ष पूर्ण होत आहे.
👉त्या पार्श्वभूमीवर भारतीय न्यायालयातील ध्रुवतारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खटल्याच्या वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न
👉join - @polity4all
👉केशवानंद भारती खटल्याच्या निकालाला आज (24 एप्रिल) 51 वर्ष पूर्ण होत आहे.
👉त्या पार्श्वभूमीवर भारतीय न्यायालयातील ध्रुवतारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खटल्याच्या वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न
👉join - @polity4all
❇️ राष्ट्रीय पंचायत राज दिवस-24 एप्रिल
👉लॉर्ड रिपन या इंग्रज अधिकाऱ्याला भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक मानले जाते. लॉर्ड रिपनने भारतात 12 मे 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आहेत.
👉24 एप्रिल 1993 ला 73 वी घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था अधिकृत करण्यात आली.
👉पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस 2010 मध्ये साजरा करण्यात आला.तेव्हापासून, राष्ट्रीय पंचायती राज दिवस भारतात दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
📌या दिवशी दिले जाणारे पुरस्कार -
1) दीनदयाळ उपाध्याय पंचायत शक्तीकरण पुरस्कार.
2) नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
3) बाल सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार
4) ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार.
5) ई-पंचायत पुरस्कार (केवळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना दिले जातात).
👉राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यामागचा उद्देश पंचायत आणि ग्रामसभा, राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, उपलब्धी, समस्या, संकल्प इ.बद्दल जागरुकता वाढवणे हा आहे .
👉join - @polity4all
⚠️ONLY FORWARD
👉लॉर्ड रिपन या इंग्रज अधिकाऱ्याला भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक मानले जाते. लॉर्ड रिपनने भारतात 12 मे 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आहेत.
👉24 एप्रिल 1993 ला 73 वी घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था अधिकृत करण्यात आली.
👉पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस 2010 मध्ये साजरा करण्यात आला.तेव्हापासून, राष्ट्रीय पंचायती राज दिवस भारतात दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
📌या दिवशी दिले जाणारे पुरस्कार -
1) दीनदयाळ उपाध्याय पंचायत शक्तीकरण पुरस्कार.
2) नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
3) बाल सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार
4) ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार.
5) ई-पंचायत पुरस्कार (केवळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना दिले जातात).
👉राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यामागचा उद्देश पंचायत आणि ग्रामसभा, राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, उपलब्धी, समस्या, संकल्प इ.बद्दल जागरुकता वाढवणे हा आहे .
👉join - @polity4all
⚠️ONLY FORWARD
HTML Embed Code: